पंतप्रधानांच्या हस्ते आज होणार मणिपूर पाणी पुरवठा प्रकल्पाचे भूमीपूजन

राज्यातील उर्वरित भागांमध्ये नळाचे पाणी पूरवण्यासाठी मणिपूर पाणी पुरवठा प्रकल्प (Manipur Water Supply Project)आखण्यात आले आहे. या प्रकल्पाअंतर्गत महा-इंफाळ नियोजित

Read more

गुगल करणार भारतात ₹७५,००० कोटींची गुंतवणूक !

गुगलचे कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई यांनी भारतात तंत्रज्ञानाच्या आधारे चार प्रमुख क्षेत्रांत गुंतवणूक करण्यासाठी १० बिलियन डॉलर्सचे (सुमारे ₹७५,००० कोटी)

Read more

भारत-चीन सीमावाद ; नेमकं काय काय घडतंय ?

गेल्या काही दिवसांपासून पूर्व लडाखमध्ये ‘प्रत्यक्ष नियंत्रण रेषे’वर (Line of Actual Control) तणावाचे वातावरण आहे. हा तणाव कमी करण्यासाठी दोन्ही

Read more

मोदींचा सवाल, “शरद पवार साताऱ्यातून का लढत नाहीत ?”

ब्रेनवृत्त, सातारा सातारा हा राष्ट्रवादीचा गड मानला जात असतानाही पक्षाचे अध्यक्ष शरद पवार निवडणूक का लढवत नाहीत? अशी खोचक टीका

Read more

पंतप्रधानांचे भाषण प्रसारित न करणाऱ्या अधिकाऱ्याचे निलंबन

वृत्तसंस्था, नवी दिल्ली पंतप्रधान नरेंद्र मोदींचे भाषण प्रसारित होण्यापासून रोखणाऱ्या चेन्नई दूरदर्शन केंद्राच्या एका अधिकाऱ्यावर प्रसारभारतीने निलंबनाची कारवाई केली आहे.

Read more

पश्चिम बंगाल पुनर्नामित करण्यास ममतांची मोदींनी विनंती

ब्रेनवृत्त, नवी दिल्ली पश्चिम बंगाल राज्याचे नाव बदलण्याची मागणी करण्यासाठी मुख्यमंत्री व तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांनी काल पंतप्रधान

Read more

भारत वाघांसाठी सर्वात सुरक्षित अधिवास : पंतप्रधान मोदी

ब्रेनवृत्त | नवी दिल्ली २९ जुलै २०१९ जगात वाघांचे अस्तित्व इतर देशांच्या तुलनेत भारतात सर्वाधिक असल्यामुळे, भारत वाघांसाठी सर्वाधिक सुरक्षित

Read more

कृषी परिवर्तनासाठी केंद्रीय उच्चस्तरीय समितीची स्थापना

कृषी परिवर्तन आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्याच्या उद्देशाने केंद्रातर्फे मुख्यमंत्र्यांची उच्चस्तरीय समिती गठीत स्थापन करण्यात आली आहे. नीती आयोगाचे सदस्य रमेश

Read more

‘दहशतवाद’ सर्वात मोठा धोका : पंतप्रधान मोदी

दहशतवादाचा माणुसकीला सर्वात मोठा धोका असून, सर्व ब्रिक्स देशांनी दहशतवादाला मिटवण्यासाठी सोबत यावे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.

Read more

देशाचे संरक्षण करणाऱ्यांसाठी पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांचा पहिला निर्णय!

भारताच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्याच्या पंतप्रधानांच्या विचारांच्या अनुषंगाने नव्या सरकारने पहिलाच निर्णय देशाचे संरक्षण करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी घेतला आहे. राष्ट्रीय संरक्षण

Read more
%d bloggers like this: